शेतकरी कर्जमाफी ; कर्जमाफी बद्दल विखे पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
शेतकरी कर्जमाफी ; कर्जमाफी बद्दल विखे पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य शेतकरी कर्जमाफी ; कधी अतिवृष्टी, तर कधी दुष्काळ अशा संकटांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी डिवचणारे वक्तव्य केले. आधी कर्जबाजारी व्हायचे आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरू असल्याची मुक्ताफळे विखे पाटील यांनी उधळली आहेत. पंढरपूर येथे … Read more




